खंडाळ्याजवळ ट्रकच्या धडकेत 5 बाइकस्वारांचा मृत्यू, ट्रक पलटी झाल्याने ड्रायवर गंभीर जखमी
पुणे-  मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळ्याजवळ काल(रविवार) मध्यरात्री वेगाने येणाऱ्या ट्रकने 3 बाइक्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाइकवरील 5 जणांचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकही अनिंत्रित होऊन पलटला आणि ड्रायवरदेखील गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये प्रदीप चोरले, अमोल चिमले, नारायण गु…
राज्यात पुण्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक ९ वर, तुकाराम महोत्सव, बँकिंग ऑडिट परिषद स्थगित
पुणे -  शहरामध्ये कोरोनाचे एकूण ९ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव…
राज्यातील फळे, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांहून जास्त घटण्याची शक्यता
पुणे -  देशातून एकूण निर्यातीपैकी ६५ टक्के फळे व ५५ टक्के भाजीपाला निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपीट, नंतर कोरोनामुळे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील फळे, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांहून अधिक घटण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुर…
राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुणे -  राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तत्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. मुंबई येथील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखी एक लॅब, पुण्यात बी.जे मेडीकल कॉलेज या ठिकाणी नवी टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरु होणार आहे. तर हाफकिनला आण…
<no title>सोलापुरात अल्पवयीन मुलीवर १० नराधमांचा ६ महिन्यांपासून सामूहिक दुष्कर्म, पाच जणांना अटक
सोलापुरात अल्पवयीन मुलीवर १० नराधमांचा ६ महिन्यांपासून सामूहिक दुष्कर्म, पाच जणांना अटक सोलापूर : गेल्या सहा ते हा प्रकार पाहिलेल्या अन्य एका तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. असून, आज (बुधवारी) पूर्ण सात महिन्यांपासून सोलापुरात तरुणाने कालांतराने तिच्यासोबत विचारपूस करून विजापूर नाका घटनेचा उलगडा झाला, …
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा
२९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा विराम मुंबई : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ६ दिवसांच्या आठवड्याऐवजी करण्याची मानसिकता सध्याच्या घडीला कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे. २९ ५ दिवसाचा आठवडा केल्यास त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांची नसताना, कार्यालयीन फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच परिणाम सरक…